मा. आ. वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुडाळ मालवणच्या मुंबईस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न

संतोष हिवाळेकर

संतोष हिवाळेकर

मागील 29 महिन्यांपासून रिक्त असलेल्या विधानपरिषद सभापतीपदी भाजपचे प्रा. राम शिंदे यांची निवड निश्चित झाली आहे. राज्यपालांच्या निर्देशांनुसार 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. यापूर्वी शिंदेसेनेकडून उपसभापती डॉ. नीलम गोन्हे यांना उमेदवारी मिळावी, यासाठी प्रयत्न झाले होते.…

डिजिटल अंगणवाडी आणि भटक्या कुत्रांनाही बसणार आळा कुडाळ न प च्या सत्ताधारी नगरसेवकांची पत्रकार परिषदेत माहिती कुडाळ : कुडाळ शहरामध्ये लवकरच सिंधुदुर्ग जिल्हयातली पहिली डिजिटल अंगणवाडी होणार आहे. त्याच बरोबर कुडाळ शहर मच्छरमुक्त करण्यासाठी तब्बल ४० हजार गप्पी माशांची तरतूद…

ब्युरो न्यूज: स्टेट बॅंक ऑफ इंडियाने एकूण 13 हजार 735 पदांसाठी जाहीरात प्रसिद्ध केली आहे. अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5870 पदे आहेत. त्याचप्रमाणे ओबीसी उमेदवारांसाठी 3001 पदे रिक्त आहेत. SC उमेदवारांसाठी 2118 पदांसाठी नोकऱ्या आहेत. एसटी प्रवर्गातील 1385 रिक्त जागा भरल्या…

मुंबई प्रतिनिधी: मंगळवारी विधानसभेमध्ये मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष सुधारणा विधेयक मांडले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे यांनी प्राचीन स्मारकांचे जतन करावे अशी मागणी केली. तसेच देखभाल दुरुस्तीचे काम करणाऱ्यांकडूनही अनेकदा वस्तूंची…

सिंधुदुर्ग : आंबेडकरी चळवळीचे नेते, दलीत पँथर तथा आर.पी.आय चे ज्येष्ठ नेते ऍड. कीर्तीभाऊ ढोले यांनी आर.पी.आय कोकणचे नेते रतनभाऊ कदम यांची भेट घेतली. तसेच त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. सोमवारी झालेल्या अपघातात रतनभाऊ कदम यांच्या पायाला छोटीशी दुखापत झाली होती.…

दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही;महाराष्ट्राच्या हिताची अपेक्षा मुंबई प्रतिनिधी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट झाल्यानंतर उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.”महाराष्ट्रात सुस्कृत राजकारणाची अपेक्षा आहे. त्यांचं सरकार स्थापन झालेलं आहे. दुर्देवानं आमचं सरकार आलं नाही. महाराष्ट्राच्या…

मुंबई प्रतिनिधी: राजकीय वर्तुळात नेहमीच एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करणाऱ्या उबाठा नेते उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळातील ३९ मंत्र्यांनी नुकताच मंत्रिपदाची शपथ घेतली.या…
कुडाळ : महाराष्ट्र शासनाचे पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत माझी वसुंधरा अभियान- 5 सद्यस्थितीमध्ये कुडाळ नगरपंचायत हद्दीमध्ये सुरु आहे. या अभियानाचा मुख्य उद्देश पर्यावरण संवर्धन करणे व वातावरणीय बदलाबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करणे हा आहे. सदर अभियानामध्ये भूमी, वायु, अग्नी, जल…

ओरोस येथे जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न