दिगवळे बौद्धवाडीत मृत्यूनंतरही यातना!

स्मशानभूमीला शेड नसल्याने ताडपत्रीच्या आड अंत्यसंस्कार प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांचा संताप कणकवली : माणसाच्या जीवनातील शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा, अशी अपेक्षा असते. मात्र, कणकवली तालुक्यातील दिगवळे बौद्धवाडी येथे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसात…








