‘सोनेरी पीक’ ते ‘सिमेंटचे जंगल’; भारतीय कृषी क्षेत्राचं बदलतं वास्तव आणि पडीक जमिनीची व्यथा!

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब भारत हा खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातून फळे, भाज्या, धान्ये आणि मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केले जातात. “मेरे देश की धरती सोना…








