Category रत्नागिरी

मोठी बातमी; चक्रीवादळ ‘शक्ती’ची शक्यता

कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट ब्यूर न्यूज: पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला…

मुंबई ,ठाणे ,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे मुंबई…

कोकण रेल्वेचा स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय

ब्युरो न्यूज: कोकण रेल्वेने स्लीपर डब्यांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये आता रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन रेल्वेच्या स्लीपर डब्यांमध्ये कपात करणेत आली आहे. काय आहे सविस्तर वृत्त? कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या २ गाड्यांच्या रेकचे रूपांतर आधुनिक दर्जाच्या एलएचबी रेक मध्ये…

निरुखे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांचा आदर्श सरपंच म्हणून सन्मान

रत्नागिरी : दैनिक नवराष्ट्र आयोजित रत्नागिरी – सिंधुदुर्ग सन्मान सोहळा २०२५ चे आयोजन रत्नागिरी येथे करण्यात आले होते. यावेळी रत्नागिरी – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. यावेळी कुडाळ तालुक्यातील निरुखे गावचे सरपंच कीर्तिकुमार तेरसे यांना आदर्श सरपंच म्हणून…

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, ५२ हजार मतांचं गाठोडं, बड्या नेत्याच्या हाती शिवबंधन

रत्नागिरी जिल्ह्यातील कुणबी ओबीसी समाजातील तडफदार नेते अशी ओळख असलेले सहदेव बेटकर आता मनगटावर शिवबंधन बांधणार आहेत संतोष हिवाळेकर/ मालवण रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला गेल्या काही महिन्यात मोठे धक्के बसले आहेत. अनेक…

वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास राज्य सरकारकडून 3 हजार 40 कोटींचा निधी मंजूर

7 हजार 94 कोटींच्या कर्ज उभारणीसही मान्यता शासन निर्णय जारी मत्स्य व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश मुंबई : राज्य सरकारने वाढवण बंदर विकास प्रकल्पासाठी महाराष्ट्र सागरी मंडळास एकूण प्रकल्पाच्या 26 टक्के सहभाग देण्याकरिता 3 हजार…

युरोप अमेरिकेत कोकणातून हापूस आंब्याच्या ४० हजार पेट्या रवाना

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर निर्यातीला सुरुवात मुंबई: गुढीपाडवाच्या मुहूर्तावर रविवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीममध्ये आंब्याची मोठी आवक झाली आहे. हापूस आंब्याच्या 50 हजार पेट्या बाजारात दाखल झाल्या आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर यूरोप आणि अमेरिकेला आंबा निर्यातीला सुरवात करण्यात आली आहे. कोकणातूनच…

मिऱ्या समुद्रात LED लाईट वापरणाऱ्या नौकेवर कारवाई

तांडेलासह 3 खलाशी असणारी नौका मत्स्यव्यवसाय विभागाकडून जप्त 5 लाखांचा दंड अपेक्षित रत्नागिरी । प्रतिनिधी राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानंतर कोकण किनारपट्टीवरील अनधिकृत मासेमारी करणाऱ्या नौकांवर कारवाई केली जात आहे. त्यानुसार रत्नागिरी शहरानजीक मि-या समोर…

सिंधुदुर्ग जिल्ह्यावर अवकाळीचे संकट

३१ मार्च पासून यलो अलर्ट ब्युरो न्यूज: हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या…

सिंधुदुर्गात मुसळधार; पुढचे दोन दिवस वादळ वाऱ्यासह पाऊस

ब्युरो न्यूज: एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढला असून दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले असतानाच आता आस्मानी संकट दार ठोठावत आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आला…

error: Content is protected !!