अणस्कुरा घाटात बसचा अपघात

चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ५० लोकांचे जीव राजापूर: बस अपघातांचे सत्र हल्ली वाढताना दिसून येत आहे.बस अपघतांच्या या वाढत्या प्रमाणात अजून एक वृत्त समोर आलं आहे. सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्याबसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३०वाजता अपघात झाला आहे. हा अपघात ब्रेक…