मानवी हक्क आयोगाच्या निकालावर दिगंबर पावसकर समाधानी नाहीत

आता दिल्लीत धाव घेणार! कुडाळ : १८ जानेवारी २०२५ रोजी झालेली मारहाण आणि त्यानंतर मानवी हक्क आयोगाकडे दाखल केलेल्या खटल्याचा निकाल ७ जुलै २०२६ रोजी लागला. मात्र, या निकालातून मिळालेली शिक्षा पुरेशी नसल्याची भावना तक्रारदार दिगंबर (बाबल) पावसकर यांनी व्यक्त…







