Category कृषी

पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा नव्याने उभारी

देवगड येथे वासराच्या डोळ्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करून डोळा पूर्ववत डोळ्याला काटा लागल्यामुळे झाली होती गंभीर दुखापत सिंधुदुर्ग : पशुसंवर्धन सभापती दादा साईल यांच्या नेतृत्वाखाली पशुसंवर्धन विभाग पुन्हा एकदा नव्याने उभारी घेत असून देवगड तालुक्यातील रामेश्वर येथे एका वासराच्या डोळ्याला काटा…

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना – खरीप हंगाम २०२६-२७

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांना सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. यंदाच्या खरीप हंगामात एल निनोच्या संभाव्य परिणामांचा विचार करता पीक विमा संरक्षण अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. या…

शेतकऱ्यांना देशाबाहेर अभ्यास दौऱ्यावर जाण्याची संधी, २० ऑगस्ट पर्यंत अर्ज करा

सिंधुदुर्गनगरी : कृषी विभागामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात राज्य पुरस्कृत ‘राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे’ ही योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र व प्रगतीशील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी दि. २० ऑगस्ट पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा…

राज्यांतर्गत अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांच्या पिकस्पर्धा

खरीप हंगाम २०२६ साठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे अर्ज करण्याचे आवाहन सिंधुदुर्गनगरी : राज्यामध्ये पिकाची उत्पादकता वाढविण्यासाठी विविध भागांमध्ये शेतकऱ्यांकडून विविध प्रयोग करण्यात येतात व उत्पादकतेत वाढ करण्यात येते. अशा प्रयोगशील शेतकऱ्यांना मिळालेल्या उत्पादकतेबाबत प्रोत्साहन देऊन गौरव केल्यास त्यांची इच्छाशक्ती,…

वालावल येथे कृषी दिन उत्साहात साजरा

कुडाळ : दिनांक १ जुलै रोजी वालावल गावात कृषी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन डॉ बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली अंतर्गत उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे ता. कुडाळ यांच्यातर्फे ग्रामीण उद्यानविद्या कार्यानुभव कार्यक्रम च्या विद्यार्थ्यांकडून करण्यात आले होते.तसेच…

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर… एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता…

आंबा काजू उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई जाहीर!

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी, १२ तासांच्या आत मदत जाहीर. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा…

‘सोनेरी पीक’ ते ‘सिमेंटचे जंगल’; भारतीय कृषी क्षेत्राचं बदलतं वास्तव आणि पडीक जमिनीची व्यथा!

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब भारत हा खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातून फळे, भाज्या, धान्ये आणि मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केले जातात. “मेरे देश की धरती सोना…

सिंधुदुर्गात अवकाळीचा कहर

शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांचे तात्काळ पंचनाम्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक संकटाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

दस्ता नोंदणी साठी जमीन नोंदणी बंधनकारक

ब्युरो न्यूज: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सीचे भूकरमापक आणत आहोत. त्यांच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केल्याशिवाय आता दस्ताची नोंदणी होणार नाही.दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय त्या दस्ताचा फेरफार होणार नाही, अशी पद्धत आता राज्यात…

error: Content is protected !!