Category कृषी

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मोफत भात बियाणे वाटप

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मागेल त्या जातीचे व कंपनीचे मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे उदघाटन मा. सरपंच रामचंद्र परब यांच्या हस्ते करण्यात आले.तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत तर्फे सलग सात वर्षे गावातील शेतकरी बांधवांना…

पोटहिस्सा जमीन खरेदी करण्याच्या नियमांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमचा खरेदी दस्तच होणार नाही. शासनाने मुद्रांक विभागास तसे आदेश दिले आहेत.अनेक जिल्ह्यांत असे नकाशे मिळत नसल्याने खरेदी दस्ताची कामे ठप्प झाली आहेत. राज्य शासनाने २८…

कोकणचा राजा थेट दुबईला रवाना

गोवळ : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा. आमच्या राजाची चव न्यारीच ! आणि हापूस आंबा जगात भारी ! म्हणत देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण तसेच नागेश बोडेकर , अजित बोडेकर , आशिष सोमले…

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…

शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश रस्त्यांचे नंबरींग हटवणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई मुंबईः शीव-पाणंद आणि शेत रस्ते समृद्ध करण्याबाबत पब्लिक डोमेनच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी राज्यातील सर्वच…

सातबारा उताऱ्यात झालेले ११ बदल माहीत आहेत का? जाणून घ्या

मुंबई: तब्बल 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात राज्य सरकारच्या महसूल विभागाने महत्त्वाचे 11 बदल केले आहेत. तसेच ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती.…

मोठी बातमी! अजित पोर्टलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मिळणार योजनांचा लाभ

मुंबई: राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी आज मोठी घोषणा केली आहे. यापुढे कृषी विभागातील सर्व लाभाच्या आणि अनुदानाच्या सर्व योजनासाठी एक खिडकी योजना लागू होणार आहे. यासाठी अजित पोर्टल नावाचं एक संकेतस्थळ लवकरच शेतकऱ्यांसाठीच उपलब्ध होणार असल्याची माहिती कोकाटे यांनी…

error: Content is protected !!