ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अकार्यक्षम अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेचा बट्ट्याबोळ..!

गावागावातील जल जीवन मिशनची अर्धवट कामे ग्रामपंचायतींनी हस्तांतरित करून घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून दबाव..? प्रसाद गावडेंचा गंभीर आरोप जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षम व भ्रष्ट प्रवृत्तीच्या अधिकाऱ्यांमुळेच जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत योजनांच्या कामांचा पूर्णतः बट्ट्याबोळ झालेला असून जिल्ह्यातील जनता लाभापासून वंचित…