Category महाराष्ट्र

देवस्थान वतन जमिनीच्या खरेदी _ विक्री बाबत महाराष्ट्र शासनाचा महत्वाचा निर्णय

मुंबई: महाराष्ट्र शासनानं देवस्थान वतन जमिनींच्या खरेदी-विक्री व्यवहारांवरील नोंदणी प्रक्रिया तत्काळ थांबविण्याचे निर्देश दिले आहेत. पुणे येथील नोंदणी व मुद्रांक विभागाच्या उपमहानिरीक्षक (मुख्यालय) कार्यालयातून जारी झालेल्या परिपत्रकानुसार, शासन धोरण ठरविण्यात येईपर्यंत कोणत्याही देवस्थान इनाम मिळकतींच्या दस्तऐवजांची नोंदणी करता येणार नाही.…

पांग्रड हायस्कूलची माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये 100% यशाची परंपरा कायम

ब्युरो न्यूज: दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील पांग्रड हायस्कुलने आपल्या माध्यमिक शालांत परीक्षा 2025 मध्ये 100% यशाची परंपरा कायम ठेवत दैदिप्यमा यश प्राप्त केले आहे.प्रथम क्रमांक कुमारी. दिप्ती दिपक सातोसे,द्वितीय क्रमांक कुमार. शुभम राजाराम नाईक आणि तृतीय क्रमांक कुमारी. मोसमी…

मुंबई ,ठाणे ,सिंधुदुर्ग ,रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट

११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे मुंबई…

कोकण मराठवाड्यात पावसाचा येलो अलर्ट

वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस ब्युरो न्यूज: देशात मान्सून या वर्षी नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मेपासून पाऊस बरसणार आहे. असे असताना सध्या मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली…

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १३ शाळांची पीएमश्री शाळांमध्ये निवड

पीएमश्री शाळा ठरणार रोल मॉडेल काय आहे पीएमश्री शाळा योजना?;जाणून घ्या मुंबई: राज्यात नवे सरकार आल्यापासून शिक्षण क्षेत्रात अनेक महत्वाचे आणि विकासपूर्ण बदल घडले आहेत.अशाच आता अजून एका योजनेची चर्चा चालू आहे.ती म्हणजे पीएमश्री शाळा योजना.या योजने अंतर्गत प्रत्येक जिल्ह्यातील…

पोटहिस्सा जमीन खरेदी करण्याच्या नियमांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमचा खरेदी दस्तच होणार नाही. शासनाने मुद्रांक विभागास तसे आदेश दिले आहेत.अनेक जिल्ह्यांत असे नकाशे मिळत नसल्याने खरेदी दस्ताची कामे ठप्प झाली आहेत. राज्य शासनाने २८…

कडाक्याच्या उन्हात सुखद ओलावा

मान्सून वेळेआधीच होणार दाखल ब्युरो न्यूज: या वर्षी भारतात मान्सूनचं आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच…

वागदे येथे तरुणाची गळफास घेत आत्महत्या…

कणकवलीः वागदे शाळा नंबर १ च्या व्हरांड्यातील लोखंडी बाराला गळफास घेतलेल्या अवस्थेत सागर प्रमोद गावडे (वय ३३, रा. वागदे, गावठणवाडी) हा तरुण आढळून आला. ही घटना सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास उघड झाली. सागर गावडे हा सहकाऱ्यांसह मंडप डेकोरेशनचे काम…

कारवरील नियंत्रण सुटल्याने कणकवलीत भीषण अपघात

एकाचा मृत्यू तर; एकजण गंभीर जखमी कणकवली : कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने मालवण ते कणकवलीच्या दिशेने जाणाऱ्या कारचा अपघात झाला. या अपघातात मयुरेश बाबाजी पेंडुरकर (रा. पेंडूर, वय ३२ याचा मृत्यू झाला. हा अपघात रविवारी सायंकाळी ६:३० वा. च्या…

बोरीवलीहून सिंधुदुर्गात निघालेल्या बसचा भीषण अपघात ३ जण ठार

30 हून अधिक जखमी खेड : मुंबईहून कोकणात निघालेल्या खासगी बसला मुंबई गोवा हायवेवर भीषण अपघात झाला. या अपघातात दोघा प्रवाशांना प्राण गमवावे लागले, तर 30 हून अधिक प्रवासी जखमी आहेत. रायगड जिल्ह्यातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या पनवेल तालुक्यातील…

error: Content is protected !!