ऐन निवडणुकीच्या काळात कोकणातील आरपीआयचा बडा नेता नॉट रिचेबल

सिंधुदुर्ग : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) कोकणातील एक बडे नेते म्हणून ओळखले जाणारे रतनभाऊ कदम ऐन निवडणुकीच्या काळात नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे निवडणुकीत ते नेमकी काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. रतनभाऊ कदम हे केंद्रीय…







