Category News

आंबा काजू उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई जाहीर!

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी, १२ तासांच्या आत मदत जाहीर. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा…

आपल्या वार्डाची आधी हद्द समजून घ्या, नगरसेविका नयना मांजरेकर यांना शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांचे आवाहन.

गणेश घाटाचे काम वार्ड क्र. ३ मध्ये सुरू आहे आणि हा वार्ड आपला म्हणण्यामागे स्वार्थ काय? कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांनी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर यांच्यावर…

सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

कुडाळ : सीताराम संजीवनी आनंदाश्रम आणि सानिका केअरटेकर यांच्या संयुक्त विद्यमाने पाट हायस्कूल, केळुस हायकुल आणि माड्याची वाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी सानिका केअरटेकरच्या संचालिका तथा सीताराम संजीवनी आनंदाश्रमाच्या मुख्य परिचारिका सानिका तुळसकर यांना पुष्पगुच्छ…

औदुंबर स्वामी मंदिर बांधकामासाठी मराठा ॲकॅडमीचे सहकार्य…

​सावंतवाडी : येथील श्री औदुंबर स्वामी मंदिराच्या बांधकामाचे काम सध्या वेगाने सुरू आहे. या पवित्र आणि सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलत, सावंतवाडीच्या मराठा ॲकॅडमीच्या वतीने मंदिर बांधकामासाठी मोलाचे सहकार्य करण्यात आले.देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून सैन्य दल आणि पोलीस दलात भरती…

आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल

ऍड. संग्राम देसाई यांचे प्रतिपादन संत राऊळ महाराज महाविद्यालयाचा ४२ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न कुडाळ : आपले आईवडील, गुरुजन यांचे आपल्यावर झालेले संस्कार आणि आजचे आधुनिक तंत्रज्ञान यांचा समतोल साधलात तर जीवनात नक्की यशस्वी व्हाल, असं प्रतिपादन ज्येष्ठ विधिज्ञ…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीक विमा तक्रार निवारण समिती बैठक संपन्न

सिंधुदुर्गनगरी : पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारींचे प्रभावी निवारण करण्यासाठी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय पीक विमा आढावा व तक्रार निवारण समितीची महत्त्वपूर्ण बैठक बुधवारी (दि. 24) संपन्न झाली. बैठकीत हवामान…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ९० टक्के नुकसानीची आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टीमुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक…

आंबा-काजू,पाणी टंचाई आणि वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव

आमदार प्रमोद जठार यांनी विधान परिषदेत वाचला कोकणच्या समस्यांचा पाढा मुंबई : पावसाळी अधिवेशनामध्ये कोकणच्या आणि विशेषतः सिंधुदुर्ग- रत्नागिरीच्या प्रलंबित प्रशांना वाचा फोडत भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी पहिल्याच भाषणात सरकारला धारेवर धरले. केवळ घोषणाबाजी नको, तर कोकणातील…

आज तुम्हाला मिळालेली ही वही आणि पेन म्हणजे तुमच्या स्वप्नांना पंख देणारे साधन आहे – प्रदीप गावडे

विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्याचा योग्य वापर करा, मन लावून अभ्यास करा आणि मोठे व्हा कणकवली : आज तुम्हाला मिळालेली ही वही आणि पेन म्हणजे तुमच्या स्वप्नांना पंख देणारे साधन आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले होते, “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रार्थना व दीपोत्सव; मुख्यमंत्रीपदासाठीही व्यक्त सदिच्छा

राजेंद्र मनोहर पेडणेकर आणि माऊली मित्र मंडळांच्या वतीने परमहंस बाबा भालचंद्र महाराज संस्थान येथे विशेष प्रार्थना व दीपोत्सव कार्यक्रम कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे मत्स्योद्योग व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवलीसह राज्यभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा…

error: Content is protected !!