पालकमंत्री मा.श्री.नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त २५०० रक्तचंदन रोपांचे शालेय विद्यार्थ्यांना होणार वाटप.

माजी जिल्हा बँक अध्यक्ष श्री.सतीश सावंत यांचा “एक पेड़ माँ के नाम” हा पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम. कणकवली/ प्रतिनिधी : पर्यावरणाचे संतुलन राखणे ही काळाची गरज बनली आहे.जगभरात हवामान बदलाचे वाढते परिणाम,एल निनो (El Niño) सारख्या नैसर्गिक परिस्थितीमुळे निर्माण होणारे…








