Category कृषी

जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून लाभार्थ्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार

महाराष्ट्राची संपूर्ण अर्थव्यवस्था आणि संस्कृती ही कृषी क्षेत्राभोवती फिरते. परंतु, गेल्या काही वर्षांत निसर्गाचे चक्र पूर्णपणे बदलले आहे. कधी अवेळी येणारा पाऊस, कधी तीव्र दुष्काळ, तर कधी गारपीट, अतिवृष्टी आणि महापूर… एकामागून एक येणाऱ्या या नैसर्गिक संकटांमुळे राज्यातील बळिराजा पुरता…

आंबा काजू उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई जाहीर!

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी, १२ तासांच्या आत मदत जाहीर. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा…

‘सोनेरी पीक’ ते ‘सिमेंटचे जंगल’; भारतीय कृषी क्षेत्राचं बदलतं वास्तव आणि पडीक जमिनीची व्यथा!

✒️ चिन्मय श्रीराम घोगळे/ प्रतिबिंब भारत हा खऱ्या अर्थाने कृषीप्रधान देश आहे आणि कृषी क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखला जातो. आपल्या देशातून फळे, भाज्या, धान्ये आणि मसाल्याचे पदार्थ मोठ्या प्रमाणावर परदेशात निर्यात केले जातात. “मेरे देश की धरती सोना…

सिंधुदुर्गात अवकाळीचा कहर

शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांचे तात्काळ पंचनाम्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक संकटाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

दस्ता नोंदणी साठी जमीन नोंदणी बंधनकारक

ब्युरो न्यूज: कर्नाटक आणि आंध्र प्रदेशाच्या धर्तीवर राज्यात जमाबंदी आयुक्तालयांच्या अखत्यारित १० ते १५ खासगी एजन्सीचे भूकरमापक आणत आहोत. त्यांच्या माध्यमातून जमिनीची मोजणी केल्याशिवाय आता दस्ताची नोंदणी होणार नाही.दस्ताची नोंदणी झाल्याशिवाय त्या दस्ताचा फेरफार होणार नाही, अशी पद्धत आता राज्यात…

100 शेळ्या पाळा शासनाकडून 8 लाख मिळावा

काय आहे NLM योजना? मुंबई: पूर्वापार चालत आलेला पशुपालन व्यवसाय आता उत्पन्नाचे एक मजबूत साधन बनणार आहे. ग्रामीण भागात रोजगारनिर्मितीचा हा एक प्रभावी मार्ग बनतोय. यामध्ये शेळीपालन हा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. कमी खर्च, जलद नफा आणि दूध, मांस,…

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मोफत भात बियाणे वाटप

ग्रामपंचायत तेर्सेबांबर्डे तर्फे सलग आठव्या वर्षी तेर्सेबांबर्डे गावातील शेतकरी बांधवांना मागेल त्या जातीचे व कंपनीचे मोफत भात बियाणे वाटप करण्यात आले. सदरील कार्यक्रमाचे उदघाटन मा. सरपंच रामचंद्र परब यांच्या हस्ते करण्यात आले.तेर्सेबांबर्डे ग्रामपंचायत तर्फे सलग सात वर्षे गावातील शेतकरी बांधवांना…

पोटहिस्सा जमीन खरेदी करण्याच्या नियमांमध्ये बदल

ब्युरो न्यूज: कोणत्याही जमिनीचा पोटहिस्सा आपण खरेदी करणार असाल तर त्याचा नकाशा असल्याशिवाय यापुढे तुमचा खरेदी दस्तच होणार नाही. शासनाने मुद्रांक विभागास तसे आदेश दिले आहेत.अनेक जिल्ह्यांत असे नकाशे मिळत नसल्याने खरेदी दस्ताची कामे ठप्प झाली आहेत. राज्य शासनाने २८…

कोकणचा राजा थेट दुबईला रवाना

गोवळ : फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा हापूस आंबा. आमच्या राजाची चव न्यारीच ! आणि हापूस आंबा जगात भारी ! म्हणत देवगड तालुक्यातील गोवळ गावातील प्रगतशील आणि अभ्यासू शेतकरी अनिल चव्हाण तसेच नागेश बोडेकर , अजित बोडेकर , आशिष सोमले…

आंब्यावरील फुलकीड नियंत्रणासाठी ठोस पावले उचलावीत

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : कोकणात आंबा पिकावर फुलकिडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. या किडीच्या नियंत्रणासाठी कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने ठोस उपाययोजना कराव्यात अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या.…

error: Content is protected !!