१२ वी बोर्डाच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षांचे तीन तेरा

तब्बल ४२ केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस मुंबई : राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्ड परीक्षा चालू झाल्या आहेत.दरम्यान कॉपी मुक्त दहावी बारावीच्या परीक्षांसाठी शिक्षण विभागाने कडेकोट बंदोबस्त केला होता.मात्र कॉपी मुक्त अभियानाच्या या संकल्पनेचे बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हाती अपयश आल्याचे…