सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाऊस

दिनांक – 26/05/2025 १) दोडामार्ग 66 mm२) सावंतवाडी 49 mm३) वेंगुर्ला 39 mm४) कुडाळ 74 mm५) मालवण 43 mm६) कणकवली 69 mm७) देवगड 58 mm८) वैभववाडी 68 mm आजचा एकूण पाऊस = 466आजचा सरासरी पाऊस = 58.25
दिनांक – 26/05/2025 १) दोडामार्ग 66 mm२) सावंतवाडी 49 mm३) वेंगुर्ला 39 mm४) कुडाळ 74 mm५) मालवण 43 mm६) कणकवली 69 mm७) देवगड 58 mm८) वैभववाडी 68 mm आजचा एकूण पाऊस = 466आजचा सरासरी पाऊस = 58.25
•नुकसानीचा घेणार आढावा •जनजीवन सुरळीत करण्यासाठी उपाय योजनांवर चर्चा •संबंधित विभाग प्रमुख राहणार उपस्थित सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. सततच्या पावसाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेऊन जनजीवन सुरळीत होण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांसाठी पालकमंत्री नितेश…
कोकण किनारपट्टीला रेड अलर्ट ब्यूर न्यूज: पूर्व-मध्य अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून, येत्या ३६ तासांत ते अधिक तीव्र होऊन ‘शक्ती’ या चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकणार असून याचा थेट फटका महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टीला…
ब्युरो न्यूज: राज्यात वादळी पावसाचा इशारा कायम आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा, कोल्हापूर, पुणे, नाशिक आणि धुळे जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा दक्षतेचा इशारा देण्यात आला…
११ जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतीमुसळधार पाऊस पडणार ब्युरो न्यूज: हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज मुंबई, ठाणे, उपनगरासह तब्बल 11 जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होऊ शकतो, असा इशारा दिला आहे. ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहणार वारे मुंबई…
वादळी वाऱ्यासह बरसणार पाऊस ब्युरो न्यूज: देशात मान्सून या वर्षी नियोजित वेळेपेक्षा चार दिवस आधीच दाखल होणार असून केरळमध्ये 27 मेपासून पाऊस बरसणार आहे. असे असताना सध्या मुंबई-ठाण्यासह राज्याच्या विविध भागांत अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत नागरिकांची धांदल उडवून दिली…
मान्सून वेळेआधीच होणार दाखल ब्युरो न्यूज: या वर्षी भारतात मान्सूनचं आगमन वेळेआधीच होणार आहे. येत्या २७ मे रोजी मान्सून केरळात दाखल होण्याची शक्यता असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे उष्णतेनं हैराण झालेल्या नागरिकांना लवकरच दिलासा मिळणार आहे. तसेच…
केरळ मध्ये मान्सूनचे होणार लवकर आगमन ब्युरो न्यूज: सध्याची परिस्थिती पाहता उष्णतेने उच्चांक गाठला आहे.अजून पूर्ण मे महिना बाकी असताना उष्णतेने कहर केलेला दिसून येत आहे. बदलते वातावरण आणि वाढता उष्मा यामुळे शेती बागायतीना नुकसानाला सामोरे जावे लागले आहे.अशाच एक…
३१ मार्च पासून यलो अलर्ट ब्युरो न्यूज: हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या…