पर्यावरण संतुलनासाठी प्लास्टिकचा वापर टाळावा; स्वच्छ किनाऱ्यासाठी सर्वांचा सहभाग गरजेचा– जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

जागतिक स्वच्छता दिनानिमित्त आचरा समुद्र किनारी स्वच्छता अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद सिंधुदुर्गनगरी : प्लास्टिक पिशव्या, बॉटल्स यांसारखा कचरा विघटन न होणारा असल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्यावरण रक्षणासाठी आणि भावी पिढ्यांच्या आरोग्यासाठी दैनंदिन जीवनातील प्लास्टिक वापर शून्यावर आणणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे…








