समाजात क्रांतीनंतर झालेली प्रतिक्रांती थांबविण्यासाठी धम्म प्रचार व प्रसार करणे गरजेचे

दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ भीमराव आंबेडकर यांचे प्रतिपादन सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय ९ वी बौद्ध धम्म परिषद कुडाळ येथे संपन्न कुडाळ : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपला समाज टप्प्याटप्प्याने बदलण्याचा प्रयत्न केला आणि यशस्वी केला. या…








