Category राजकीय

सिंधुदुर्गात विनाशकारी प्रकल्प होऊ देणार नाही – परशुराम उपरकर

कणकवली : सिंधुदुर्गात मायनिंग, औष्णिक ऊर्जा प्रकल्प यासारखे विनाशकारी प्रकल्प लादले जात आहेत. या प्रकल्पांतून सत्तेत असलेले राणे कुटुंबीय स्वतःचा अर्थपूर्ण फायदा करून घेत आहे. सिंधुदुर्गात होणाऱ्या विनाशकारी प्रकल्पांमुळे निसर्ग हासाबाबत सत्ताधाऱ्यांना देणे-घेणे नाही. विनाशकारी प्रकल्पांना जनतेचा विरोध आहे. या…

शिक्षक भरती ‘जिल्हा संवर्ग’ करून स्थानिकांना प्राधान्य द्या: आ. प्रमोद जठार

मुंबई : राज्यातील शिक्षकांची भरती राज्य स्तरावर न करता जिल्हा संवर्ग पद्धतीने करावी आणि स्थानिक उमेदवारांना ८० टक्के प्राधान्य द्यावे, अशी मागणी आमदार प्रमोद जठार यांनी पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेत केली. ते म्हणाले, सध्या सिंधुदुर्ग- रत्नागिरीत ८० टक्के शिक्षक बाहेरील…

आंबा काजू उत्पादक शेतकऱयांना नुकसानभरपाई जाहीर!

आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा यशस्वी, १२ तासांच्या आत मदत जाहीर. कोकणातील आंबा काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात आज आमदार निलेश राणे सभागृहात सरकारला धारेवर धरत बागायतदार शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या होत्या त्यावर कृषीमंत्री मामा भरणे यांनी तत्काळ कार्यवाही करू असा…

आपल्या वार्डाची आधी हद्द समजून घ्या, नगरसेविका नयना मांजरेकर यांना शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांचे आवाहन.

गणेश घाटाचे काम वार्ड क्र. ३ मध्ये सुरू आहे आणि हा वार्ड आपला म्हणण्यामागे स्वार्थ काय? कुडाळ | प्रतिनिधी कुडाळ शहरातील सार्वजनिक गणेश घाटाच्या सुशोभीकरणाच्या कामावरून राजकीय वातावरण तापले असून, शिवसेना शाखाप्रमुख संदेश सावंत यांनी नगरसेविका सौ. नयना मांजरेकर यांच्यावर…

कोकणातील आंबा- काजू नुकसानीबाबत एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन मदत देण्याची सरकारची तयारी

विधानसभेत मंत्री नितेश राणे यांची माहिती ९० टक्के नुकसानीची आमदार निलेश राणे यांनी दिलेल्या माहितीला पालकमंत्र्यांनी दिली पुष्टीमुंबई : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांचे यंदा फार मोठे नुकसान झाले असून, नुकसानग्रस्त बागायतदार शेतकऱ्यांना एनडीआरएफ च्या निकषांपलीकडे जाऊन विशेष आर्थिक…

आंबा-काजू,पाणी टंचाई आणि वन्यप्राण्यांचा वाढता उपद्रव

आमदार प्रमोद जठार यांनी विधान परिषदेत वाचला कोकणच्या समस्यांचा पाढा मुंबई : पावसाळी अधिवेशनामध्ये कोकणच्या आणि विशेषतः सिंधुदुर्ग- रत्नागिरीच्या प्रलंबित प्रशांना वाचा फोडत भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रमोद जठार यांनी पहिल्याच भाषणात सरकारला धारेवर धरले. केवळ घोषणाबाजी नको, तर कोकणातील…

येत्या गणेश चतुर्थीमध्ये आपला गणेश घाट कुडाळवासियांच्या सेवेसाठी उपलब्ध असेल

नगरसेविका नयना मांजरेकर यांची ग्वाही कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार कुडाळ : कुडाळ नगरपंचायत, विकासकामांबाबत पूर्णपणे कटिबद्ध असून दर्जेदार काम पूर्ण करूनच नागरिकांच्या सेवेत गणेश घाट देणार आहे. पर्यटन विभागाकडे…

गणेश घाट सुशोभीकरण गणेशोत्सव तोंडावर; १५ ऑगस्टपर्यंत काम न झाल्यास धरणे आंदोलन – अभिषेक गावडे

दोन वर्षांनंतरही गणेश घाटाचे काम अपूर्ण; ठेकेदारावर कारवाईची मागणी कुडाळ : कुडाळ शहरातील भंगसाळ नदीच्या किनारी सुरू असलेल्या गणेश घाट सुशोभीकरणाच्या कामाबाबत कुडाळ नगरपंचायतीला निवेदन देत शिवसेना शहर प्रमुख श्री. अभिषेक दत्तात्रय गावडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या…

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथील गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

कुडाळ : महाराष्ट्राचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश नीलम नारायणराव राणे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने युवासेना कुडाळमार्फत कातकरी मुलांच्या नाग्या महादू वसतिगृह वेताळ बांबर्डे येथे गरजू मुलांना धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी…

पालकमंत्री नितेश राणेंना दिवीजा वृध्दाश्रमातील आजी- आजोबांकडून आशिर्वाद

असलदे ग्रामपंचायतच्यावतीने दिवीजा वृध्दाश्रमात अन्नदान सेवा; पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन कणकवली : असलदेत मत्स्य व्यवसाय व बंदरे विकासमंत्री तथा पालकमंत्री नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त असलदे ग्रामपंचायत व असलदे सोसायटी व भाजपाच्यावतीने दिविजा वृध्दाश्रमातील आजी – आजोबांसाठी अन्नदान सेवा ठेवण्यात…

error: Content is protected !!