नितेश राणेंचे कत्तलखान्यांबाबत मोठे वक्तव्य

“येणाऱ्या काळात आपल्या राज्यात एकही कत्तलखाना ठेवणार नाही,” असे वादग्रस्त वक्तव्य भाजप आमदार नितेश राणे यांनी केले आहे. वक्फ बोर्डाचा वाढता हस्तक्षेप, आणि धर्मनिरपेक्षतेच्या संकल्पनेवर जोरदार टीका करत त्यांनी विविध मुद्द्यांवर मत व्यक्त केले. राणे म्हणाले, “हिंदूंच्या धार्मिक स्थळांवर वक्फ…








