पाट येथील श्री वडमळेश्वर मित्रमंडळाच्या क्रिकेट स्पर्धेला मा. आम. वैभव नाईक यांनी दिली भेट



मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्यातील आणि सागरी मत्स्योत्पादन वाढीसाठी मच्छिमारांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय मत्स्य व्यवासय मंत्री नितेश राणे यांनी घेतला आहे. मंत्रालयात आज मत्स्योत्पादन वाढ आणि मच्छिमारांचा कौशल्य विकास, रोजगार आणि या व्यवसायामध्ये नाविन्यता आणण्याच्या दृष्टीने…

काँग्रेस जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख यांची माहिती… कुडाळ : कुडाळ नगरपंचायतच्या माजी नगराध्यक्षा आणि विद्यमान सदस्या आफरीन करोल आणि अक्षता खटावकर यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष इर्शाद शेख यांनी ही माहिती दिली…

ललित दहिबांवकर यांच्या नवीन व्यवसायाला दिल्या शुभेच्छा

स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाची कारवाई; १९ हजाराचा मुद्देमाल जप्त… सावंतवाडी : कारीवडे गोसावीवाडी येथील जंगलमय परिसरात तीन पत्ती जुगार खेळताना तब्बल सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून जुगार खेळण्याच्या साहित्यासह तब्बल १९ हजार २५० रुपयाची रोख रक्कम जप्त करण्यात…

मत्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्य उत्पादन वाढीसोबतच मच्छिमारांची सुरक्षाही तितकीच महत्वाची आहे. यासाठी एआय तंत्रज्ञानावर अधारित प्रणालीचा वापर ही काळाची गरज आहे. या प्रणालीच्या वापरामुळे राज्यात दुसरी निल क्रांती शक्य असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे म्हणाले.…

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. सिंधुदुर्ग : गेल्या तीन वर्षापासून एसीबी मुख्य कार्यालय रत्नागिरी मार्फत माजी आमदार वैभव नाईक यांची चौकशी सुरू असून तीन वर्षात दर वर्षांनी एकदा अशी ही चौकशी होत असल्याचे वृत्तपत्रांमार्फत बातम्यांद्वारे जनतेला कळत असते. डिजिटलच्या…


सिंधुदुर्गनगरी : मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री ना. नितेश राणे हे बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा नियोजित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. बुधवार दि. १२ फेब्रुवारी २०२५ रोजी दुपारी ३:१५ वाजता…

तब्बल ४२ केंद्रांवर कॉपीचे प्रकार उघडकीस मुंबई : राज्यात आजपासून १२ वीच्या बोर्ड परीक्षा चालू झाल्या आहेत.दरम्यान कॉपी मुक्त दहावी बारावीच्या परीक्षांसाठी शिक्षण विभागाने कडेकोट बंदोबस्त केला होता.मात्र कॉपी मुक्त अभियानाच्या या संकल्पनेचे बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी हाती अपयश आल्याचे…