वनेच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे ?

वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत आमदार निलेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असल्यामुळे वन्यप्राणी शेतांमध्ये घुसू लागले आहेत. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. नवी मुंबईच्या डोंगरांप्रमाणे आता जंगल पोखरली…







