ब्युरो न्यूज: म्यानमारमध्ये शुक्रवारी आलेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपाने संपूर्ण देश हादरून गेला आहे. या भूकंपामुळे आतापर्यंत अधिकृतपणे १,००० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून २,२०० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत.पण ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध आणि बचाव कार्य सुरू…
३१ मार्च पासून यलो अलर्ट ब्युरो न्यूज: हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रवाताचा प्रभाव सध्या छत्तीसगड महाराष्ट्र कर्नाटक आणि तमिळनाडू राज्यांवर आहे. या चकरावाताचा परिणाम महाराष्ट्रावर होणार असून संपूर्ण महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चक्राकार वाऱ्यांची स्थिती सध्या…
काय आहेत नवीन वीजदर; जाणून घ्या ब्युरो न्यूज: महायुती सरकारने आपल्या जाहीरानाम्यात वीजदर कपातीविषयी माहिती दिली होती. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नव्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प सादर करत असताना येत्या ५ वर्षांत महाराष्ट्रात वीजेचे दर कमी होणार असल्याबाबतची घोषणा केली…
ब्युरो न्यूज: एकीकडे तापमानाचा उच्चांक वाढला असून दुसरीकडे ढगाळ वातावरण यामुळे कोकणातील बागायतदार हवालदिल झाले असतानाच आता आस्मानी संकट दार ठोठावत आहे.हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार कोकणपट्ट्यात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा 29 आणि 30 मार्च रोजी देण्यात आला…
ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यंदाच्या निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरला. सत्ता आल्या नंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले. मात्र त्यानंतर सरकारच्या तिजोरीवर ताण पडत असल्याच्या चर्चांना उधाण आले. अशातच लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार ज्या लाडक्या…
राजापूर : कोकण आणि कोल्हापूर यांना जोडणारा आणखी एक घाटमार्ग राजापूर तालुक्यातील काजिर्डा गावातून बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या घाटरस्त्यासाठी एक कोटीची तरतूद करण्यात आली आहे.दोन वर्षांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात काजिर्डा घाटाच्या सर्वेक्षणासाठी एक कोटींची तरतूद करण्यात आली होती. त्यानंतर…
ब्युरो न्यूज: येणाऱ्या नवीन आर्थिक वर्षात बँकांच्या आर्थिक व्यवहारसंबंधी ६ नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एटीएममधून पैसे काढण्याच्या शुल्कात बदल अनेक बँकांनी त्यांच्या एटीएम पैसे काढण्याच्या धोरणांमध्ये सुधारणा केल्या आहेत. दरमहा मोफत एटीएममधून पैसे काढण्याच्या मर्यादेत घट केली जात आहे.…
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा मुंबई: सरकारी सेवेत अधिकाऱ्यांची दर तीन वर्षांनी बदली ही नेहमीची प्रक्रिया असते. यामागे स्थानिक नेते किंवा प्रशासकीय यंत्रणेतील हितसंबंध टाळून पारदर्शकता राखण्याचा हेतू असतो. मात्र, काही अधिकारी राजकीय नेत्यांची मर्जी आणि वरिष्ठांचा पाठिंबा मिळवून…
नवी दिल्ली: लाईव्ह सामन्यात एका आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचं हृदयविकाराचा झटक्यानं निधन झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.हा खेळाडू बांग्लादेश संघाचा माजी कॅप्टन तमीम इक्बाल आहे. एकीकडे आयपीएल सुरू असताना बांग्लादेश प्रिमियर लीग देखील सुरू आहे. याच बांग्लादेश प्रिमियर लीगमध्ये ही धक्कादायक…
मुंबई: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने नंतर सरकारने लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना चालू केली.मात्र या योजनेचा कालावधी वाढवून मिळावा अशी मागणी लाडक्या भावांनी केली.दरम्यान बहुतेक तरुणांनी शासकीय कार्यालयांमध्येच प्रशिक्षणासाठी अर्ज केले आणि प्रशिक्षण पूर्ण होण्यापूर्वी तेथे कायम करण्याची…