गोड्या पाण्यातील मत्स्यव्यवसाय वाढविण्यासाठी धोरण तयार करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश मुंबई: मत्स्यव्यवसाय विभागाच्या १०० दिवसांच्या नियोजनाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आढावा घेतला. गोड्या पाण्यातील मासेमारी वाढविण्यासाठी धोरण तयार करावे असे आदेश त्यांनी यावेळी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे मत्स्यव्यवसाय विभागाच्या 100 दिवस आराखड्याच्या अनुषंगाने आढावा बैठकीस…