सातबारा उताऱ्यात झालेले ११ बदल माहीत आहेत का? जाणून घ्या

मुंबई: तब्बल 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात राज्य सरकारच्या महसूल विभागाने महत्त्वाचे 11 बदल केले आहेत. तसेच ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती.…