Category महाराष्ट्र

तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी : सरमळे नदीत मित्रा समवेत आंघोळीसाठी गेलेल्या माजगाव-तांबळगोठण येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल सूर्यवंशी (वय ४४) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी उशिरा त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर…

दहावीचा पेपर देऊन तिने केले आईवर अंत्यसंस्कार

सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सातार्डा जाधववाडीत एका मुलीने सकाळी दहावीचा गणिताचा पेपर लिहून दुपारी आपल्या आईवर अंत्यसंस्कार केल्याची घटना घडली आहे .या घटनेने मुलीच्या धाडसाचे आणि तिला साथ देणाऱ्या समाजातील सुधारणावादी कार्यकर्त्यांचेही अभिनंदन होत आहे . सातार्डा जाधववाडीतील सौ. रुपाली…

२६ वर्षीय युवकाची गळफास घेवून आत्महत्या…

सावंतवाडी : कलंबिस्त घनशेळवाडी येथे युवकाने आपल्याच अंगणातील लोखंडी छप्पराला गळफास लावून आत्महत्या केली. निलेश न्हानु सावंत (वय २६) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मात्र त्याने हा प्रकार का केला आहे? याचे…

अखेर वेताळ बांबर्डे ग्रामस्थांचे उपोषण स्थगित

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या भोंगळ व बेजबाबदार कारभाराविरोधात वेताळ बांबर्डे ग्रामस्थांनी आज उपोषण आंदोलन छेडले.सकाळी 10 वाजताच्या सुमारास आंदोलनकर्ते उपोषण स्थळी जमा झाले. पाणी पुरवठा. विभागाचे शाखा अभियंता विकास पवार यांनी 10.15 च्या सुमारास उपोषण स्थळी भेट…

मालवणात उबाठा सेनेला मोठा धक्का

मालवण : मालवणमध्ये उबाठा सेनेला मोठा धक्का बसला असून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या अनेक दिग्गजांनी ठाकरेंची साथ सोडली आहे. यामध्ये ठाकरे सेनेचे जिल्हा प्रवक्ते माजी नगरसेवक मंदार केनी, माजी नगरसेवक यतीन खोत, कुडाळ – मालवण विधानसभा मतदारसंघप्रमुख सौ. शिल्पा खोत,…

जिल्हा परिषदेचे सी. ई. ओ. मकरंद देशमुख यांची बदली

रविंद्र खेबुडकर यांची सी.ई.ओ. पदी नियुक्ती सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मकरंद देशमुख यांची बदली झाली असून त्यांच्या जागी रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शासनाने आज उशिरा हे आदेश काढले. जानेवारी महिन्यात तत्कालीन मुख्य कार्यकारी…

बी .सी.ए अभ्यासक्रमासाठी सीईटी प्रवेश परीक्षा अनिवार्य

सिंधुदुर्ग : आजवर बीसीए या पदवी अभ्यासक्रमासाठी कोणत्याही प्रकारची प्रवेश पात्रता परीक्षा (सीईटी) अनिवार्य नव्हती. मात्र शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून बीसीए/ बीबीए/बीएमएस/ अभ्यासक्रमच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा देणे बंधनकारक आहे . याबद्दल पालक आणि विध्यार्थ्यांमध्ये जागरूकतेचा अभाव असल्याने रीगल कॉलेज कणकवली…

अर्थसंकल्पात सिंधुदुर्गला काय?

कोकण साठी अर्थसंकल्पात काय तरतूद: जाणून घ्या ब्युरो न्यूज: आज संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून होते ते राज्याच्या अर्थसंकल्पावर.महायुतीच्या या अर्थसंकल्पात शेतकरी,सामान्य माणूस,महिला,बालक यांसाठी काय काय तरतुदी केल्या आहेत याकडे सर्वांचेच लक्ष लागून होते.दरम्यान या अर्थसंकल्पात कोकणच्या विकासासाठी काय तरतुदी केल्या…

३ ऑक्टोबर अभिजात मराठी भाषा सन्मान दिन म्हणून साजरा होणार

अर्थमंत्री अजित पवार यांची घोषणा ब्युरो न्यूज: आज महायुतीचा राज्य अर्थसंकल्प सादर करण्यात आला या अर्थसंकल्पात अनेक भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. या अर्थ संकल्पात अभिजात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी देखील घोषणा करण्यात आल्या आहेत. दरवर्षी ३ ऑक्टोबर हा दिवस अभिजात…

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद

संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य स्मारक, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणार ब्युरो न्यूज: आज राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला.राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी अर्थसंकल्पीय भाषणात त्यांनी विविध क्षेत्रांसाठी मोठ्या…

error: Content is protected !!