स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई कुडाळ | प्रतिनिधी भाजी विक्रेता शिवा नायक याच्या खून प्रकरणातील फरारी असलेले सिताराम राठोड अजित चव्हाण, आदीक चव्हाण या तिघांच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने मुसक्या आवळल्या असून हे तिघेजण सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमेवर सापडले. कुडाळ शहरातील…
तीन पैकी एक आरोपी ताब्यात मुंबई: बॉलिवूड अभिनेता नवाब सैफ अली खान याच्यावर काल रात्री उशीरा हल्ला झाल्याची बातमी समोर आली आणि या बातमीमुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आज सैफ अली खानच्या बंगल्यातील आणि…
८ वेतन आयोग निर्णयाला मंजुरी: कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ दिल्ली: बहुप्रतिक्षित असलेला आठवा वेतन आयोगाचा निर्णय अखेर मंजूर झाला असून लवकरच सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होणार आहे.मोदी सरकारनं आज दिनांक १६ जानेवारी रोजी सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे. सरकारनं…
दिनांक २८ जानेवारी पासून विविध सांस्कृतिक तसेच आरोग्य वर्धक कार्यक्रमांचे आयोजन कुडाळ: श्री. प. पू. सद्गुरू समर्थ राऊळ महाराज यांचा ४० वा पुण्यतिथी महोत्सवा निमित्त गुरुवार दिनांक ३० जानेवारी २०२५ ते शुक्रवार ३१ जानेवारी २०२५पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले…
कणकवली : रेल्वे स्थानकावर बुधवारी ५:३० वाजण्याच्या सुमारास दोन बांगलादेशी महिलांना सिंधुदुर्ग एटीएस च्या पथकाने ताब्यात घेतले आहे. यामध्ये साथी अतुल माझी ( वय ३२, रा. कल्याण ईस्ट, मुंबई मूळ रा. लेबु खाली ता. डोगरी, जिल्हा ढाका बांगलादेश), लिझा रहीम…
कणकवली : येथील रेल्वे स्थानकावर पोलिसांच्या पथकाने दोन बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याचे वृत्त आहे. ताब्यात घेतलेल्या त्या दोन्ही बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेऊन कणकवली पोलीस ठाण्यात हजर केले. चौकशी नंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे काम सुरू असल्याचे पोलीस…
२६ जानेवारी रोजी होणार नवीन जिल्ह्यांची घोषणा कोकणात “हे ” आहेत नवीन जिल्हे मुंबई: राज्याच्या प्रशासकीय सोयीसाठी आणि स्थानिक विकासाला गती देण्यासाठी २१ नवीन जिल्ह्यांची निर्मिती करण्याचा निर्णय राज्यशासना कडून घेण्यात आला आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या ३५ जिल्ह्यांपैकी काही जिल्ह्यांचे…
चालकाच्या प्रसंगावधानाने वाचले ५० लोकांचे जीव राजापूर: बस अपघातांचे सत्र हल्ली वाढताना दिसून येत आहे.बस अपघतांच्या या वाढत्या प्रमाणात अजून एक वृत्त समोर आलं आहे. सांगलीहून राजापूरच्या दिशेने येणाऱ्याबसला अणस्कुरा घाटात सोमवारी सकाळी १०.३०वाजता अपघात झाला आहे. हा अपघात ब्रेक…
मुंबई: पोलीस दलातील भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा सुरू झाली आहे. दरम्यान पोलीस दलातील भरतीसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये एक धक्कादायक प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. लेखी परीक्षेदरम्यान उमेदवाराकडून चक्क ब्लूटूथचा वापर सुरू होता. या उमेदवाराला ब्लूटूथचा वापर करताना रंगेहाथ पकडण्यात आलं…
राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बीडमध्ये पुन्हा एकदा एका सरपंचाला आपला जीव गमवावा लागला आहे. येथे एका सरपंचाला टिप्परच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने दिलेल्या धडकेत परळी तालुक्यातील सौंदना येथील विद्यमान सरपंच अभिमन्यू क्षीरसागर…