ठेला टाकून व्यवसाय करणाऱ्यांसाठी, फेरीवाल्यांसाठी राज्यसरकारचा मोठा निर्णय

मुंबई: महाराष्ट्रात आता फेरीवाल्यांकडे डोमिसाईल असेल तरच रस्त्यावर व्यवसाय करता येणार आहे. यामुळे महाराष्ट्रात येऊन व्यवसाय करणाऱ्या परप्रांतियांना जबरदस्त झटका बसणार आहे. याबाबत उच्च न्यायालयाने आता महापालिकेला चांगलच ठणकावल आहे. त्यामुळे ज्याच्याकडे डोमेसाईल असेल त्यालाच फेरीवाला परवाना मिळेल हे आता…








