रात्रीच्या काळोखात सागरतीर्थ बिचवर वाळू उपसा

स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण वेंगुर्ले : सागरतीर्थ समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी बेकायदेशीररित्या वाळू उपसा केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, अशा बेकायदेशीर वाळू उपशाबाबत स्थानिक नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.…








