Category शिक्षण

मोठी बातमी!शिक्षकांना लावावी लागणार बायोमेट्रिक हजेरी

शिक्षण विभागाचा मोठा निर्णय ब्युरो न्यूज:शिक्षण विभागाने राज्यातील अनुदान पात्र शाळांमधील शिक्षक ,शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी यांच्या हजेरी बाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.अनुदान पात्र शाळांमधील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तत्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश…

दहावी – बारावीच्या परीक्षा केंद्रांबाबत शासनाचा महत्वपूर्ण निर्णय

परीक्षा केंद्रांवर आता अशी होणार संचालकांची नेमणूक मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत.होऊ घातलेल्या दहवी – बारावीच्या परीक्षांच्या पार्श्भूमीवर त्यांनी कॉपी मुक्त परीक्षा होण्यासाठी परीक्षा केंद्रांबाबत महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. दहावी-बारावीच्या…

शाळा आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची माहिती डिजिटल स्वरुपात एकत्र करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश राज्यगितासोबत अजूनही महत्वपूर्ण निर्णयांची घोषणा मुंबई : १०० दिवसांत करावयाची कामे आणि उपाययोजना याबाबतच्या आराखड्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झालेल्या शालेय शिक्षण विभागाच्या बैठकीत शाळा, शिक्षक व विद्यार्थ्यांच्या माहितीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या आणि शाळा व…

सर्व शाळांमधे राष्ट्रगीत,राज्यागीत अनिवार्य

ब्युरो न्यूज: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी मंत्रीपद स्वीकारताच अनेक महत्वाचे निर्णय शिक्षण क्षेत्रात घेतले असून सर्वात महत्वाचं म्हणजे मराठी भाषा सर्व शाळांमधे अनिवार्य केली आहे. दरम्यान मंत्री दादा भुसे यांनी अजून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शाळांमध्ये यापुढे…

शिक्षक समितीची मोफत शिष्यवृत्ती सराव परीक्षा गुरुवारी

जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हास्तरीय पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती सराव परीक्षेचे आयोजन गुरुवार दि.१६ जानेवारी रोजी करण्यात आले आहे.या सराव परीक्षेचा जिल्हास्तरीय उदघाटन कार्यक्रम माडखोल नं.१ ता.सावंतवाडी या प्रशालेत संपन्न होणार आहे.…

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांवर आता सीसीटीव्हीचा वॉच

परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसविणे अनिवार्य मुंबई: दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता जवळ आल्या आहेत.त्यातच आता शिक्षण मंडळाकडून महत्वाची माहिती हाती आली आहे. पेपरफुटी सारखे किंवा विद्यार्थ्यांना कॉपी पुरविण्याचे गैर प्रकार होऊ नयेत म्हणून आता शासनाने कडेकोट बंदोबस्त केला असून सर्व…

शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो – जिल्हाधिकारी अनिल पाटील

“शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्या ,योग्य ज्ञान द्या ;पण त्याचबरोबर जीवन शिक्षणही द्या. अध्ययन- अध्यापनाची भाषा बदलली तरी जीवनमूल्ये ,संस्कृती बदलू देऊ नका “.असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढले .ते बॅरिस्टर…

शाळांमधे मराठी शिकविणे अनिवार्य…अन्यथा कारवाईस सामोरे जा!

शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा निर्णय खासगी, सीबीएससी, आयसीएससी , कोणत्याही इंग्रजी बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू मुंबई: शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी शाळांमध्ये मराठी भाषा शिकवणे अनिवार्य केले आहे.एकीकडे मंत्री उदय सामंत यांच्याकडून मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारी…

CET परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर

मुंबई: राज्यातील विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सीईटी परीक्षेच्या सुधारित तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सीईटीच्या परीक्षा ९ एप्रिल ते १९ एप्रिल या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहेत.त्यामुळे सीईटीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच तयारीला लागावे.राज्य सामायिक प्रवेश कक्षांनी पदवी आणि…

शिक्षकांवरील शाळा व्यतिरिक्त कामाचा भार कमी करणार

शिक्षण मंत्री दादा भुसे यांची महत्वपूर्ण घोषणा शिक्षण विभागाचा रोड मॅप तयार करणार मुंबई: शिक्षकांना शाळा व्यतिरिक्त निवडणुका आणि इतर कामांचाही ताण असतो. या अतिरिक्त कामामुळे शालेय व्यवस्थापनाकडे तसेच मुलांच्या शैक्षणिक विकासाकडे पुरेसे लक्ष देता येत नाही . त्यावरून शिक्षक…

error: Content is protected !!