नोकरी गमावल्याच्या नैराश्यातून सुरक्षा रक्षकाची आत्महत्या;

कणकवली येथे दुर्दैवी घटना कणकवली: नोकरी गेल्यामुळे आलेल्या नैराश्यातून कणकवली तालुक्यातील एका ५२ वर्षीय सुरक्षा रक्षकाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. अविनाश नारायण गिरकर (वय ५२, रा. पियाळी, ता. कणकवली) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव…








