कसाल पुलावरील खड्ड्यांमुळे ग्रामस्थ आक्रमक

आठ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास आंदोलनाचा इशारा कणकवली : मुंबई-गोवा महामार्गावरील कसाल पुल परिसरात दरवर्षी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडत असून, त्यामुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वारंवार उद्भवणाऱ्या या समस्येकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचा…






