तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू

सावंतवाडी : सरमळे नदीत मित्रा समवेत आंघोळीसाठी गेलेल्या माजगाव-तांबळगोठण येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना आज सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली. निखिल सूर्यवंशी (वय ४४) असे त्याचे नाव आहे. सायंकाळी उशिरा त्याला बाहेर काढण्यात यश आले आहे. त्यानंतर…







