कळसुलीतील ५६ पात्र शेतकऱ्यांची पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजनेतून कर्जमुक्ती; २७ लाखांची रक्कम खात्यात जमा होणार

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि पालकमंत्री नाम. नितेशजी राणे यांचे सरपंच सचिन पारधिये यांनी मानले आभार कणकवली : राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत कळसुली गावातील एकूण ५६ पात्र शेतकऱ्यांची कर्जमुक्ती मंजूर झाली असून, या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात…








