100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेचा निकाल जाहीर

ICDS विभाग ठरला अव्वल पालघरचे पोलीस अधीक्षक ठरले राज्यात सर्वोत्तम अन्न-नागरी पुरवठा विभागाची ढिसाळ कामगिरी ब्युरो न्यूज: राज्यात महायुती सरकार आल्यानंतर प्रशासकीय कामकाजात अनेक महत्वाचे बदल करण्यात आले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पदभार स्वीकारताच 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम हाती घेतली.…