महाराष्ट्र,मुंबईतील दोन जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
ब्युरो न्यूज: पहलगाममध्ये टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सरकारकडून आता पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या १६ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर १० जण जखमी झाल्यांची नावेही दिली आहेत.

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेश, गुजरात. हरियाणा, जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. याशिवाय युएई आणि नेपाळ अशा दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
1
/
90
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
नितीन गडकरी सिंधुदुर्गात आले आणि जिल्हावासियांना टोलची भेट देऊन गेले - वैभव नाईक
1
/
90


Subscribe










