महाराष्ट्र,मुंबईतील दोन जणांचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू
ब्युरो न्यूज: पहलगाममध्ये टीआरएफ संघटनेच्या दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात या हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात असून सरकारकडून आता पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या १६ जणांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.तर १० जण जखमी झाल्यांची नावेही दिली आहेत.

पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्यांमध्ये महाराष्ट्र, कर्नाटकातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे. तर उत्तर प्रदेश, गुजरात. हरियाणा, जम्मू काश्मीरमधील प्रत्येकी एकाचा मृत्यू झालाय. याशिवाय युएई आणि नेपाळ अशा दोन परदेशी नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील मुंबई येथील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
1
/
95
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
कणकवली शहराच्या विकासासाठी १०२ कोटींचे शासनाकडे प्रस्ताव - नगराध्यक्ष संदेश पारकर #sandeshparkar
कोकण लयभारी ऑफिशियल आणि चिमणी पाखरं डान्स टीम कुडाळ आयोजित डान्सिंग सुपरस्टार २०२६ #dancecompetition
देवगडमध्ये होऊ घातलेल्या प्रकल्पाला पालकमंत्री विरोध करतील का ?परशुराम उपरकर यांचा सवाल
कै. श्रीधरराव नाईक ३५ वा स्मृतिदिन
आम्ही हप्ते घेत होतो याचा एकतरी पुरावा संदेश पारकर यांनी दाखवावा - बंडू हर्णे यांचे आवाहन #kankavli
जेएसडब्ल्यूचा मायनिंग प्रकल्प सुरु करण्यासाठी जिल्हा प्रशासनावर सत्ताधाऱ्यांचा दबाव- वैभव नाईक
1
/
95


Subscribe










