Sindhudarpan

Sindhudarpan

ICDS मधील भरती प्रक्रिया पारदर्शकपणे व्हावी..

कोणत्याही अमिषाला बळी पडू नये मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन मुंबई: राज्य शासनाच्या १०० दिवस उद्दिष्टपूर्ती अंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेतील रिक्त पदांची भरती विभाग करीत आहे. महिला व बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडीत पर्यवेक्षकीय अधिकारी, संरक्षण…

संजय राऊत मूर्ख माणूस,निंदा नालस्ती करणे हा त्याचा गुण

खा.नारायण राणे यांचे राऊतांच्या टीकेवर सणसणीत प्रत्युत्तर मुंबई: अर्थसंकल्पावर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना भाजप खासदार नारायण राणे यांनी सणसणीत उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करणारा संजय राऊत हे मूर्ख माणूस असल्याची टीका राणेंनी केलीय. जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये देशाला…

सर्व सरकारी कार्यालयांमध्ये मराठी भाषा बोलणे अनिवार्य

नियमांचे उल्लंघन केल्यास शिस्त भंगाची कारवाई ब्युरो न्यूज: मराठी भाषा संवर्धनासाठी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता महाराष्ट्रातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि महापालिका कार्यालयांमध्ये मराठी बोलणे अनिर्वाय करण्यात आले आहे. मराठा भाषा बोलणे आणि मराठी व्यवहार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी आता…

जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या दुरुस्ती व देखभालीकरिता नवीन धोरण आणणार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा ब्युरो न्यूज: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारणाच्या प्रकल्पांच्या दुरुस्ती व देखभाल करिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नव्या घोषणा केल्या आहेत.काय आहेत नव्या घोषणा जाणून घ्या: ■ मृद व जलसंधारण विभागाचे नाम फाउंडेशन, टाटा मोटर्स आणि…

एसटी महामंडळात राबविणार कर्नाटक पॅटर्न:मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: कर्नाटक राज्य परिवहन सेवेची लांब पल्ल्याची प्रतिष्ठित सेवा अतिशय लोकप्रिय असून आदरातिथ्य व्यवस्थापनाचा उत्कृष्ट नमुना असलेल्या या सेवेला प्रवाशांची चांगली पसंती आहे.अशाच प्रकारचा प्रयोग महाराष्ट्रात देखील करणे शक्य आहे, असे कौतुकोद्गार राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काढले. ते…

ब्रेकिंग..महाराष्ट्र केसरित राडा…!

शिवराज राक्षे यांनी केली पंचाना मारहाण ब्युरो न्यूज: .महाराष्ट्राच्या इतिहासात मानाची समजली जाणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा अहिल्या नगर येथे आज अंतिम सोहळ्याने पार पडली मात्र या स्पर्धेला गालबोट लागले आहे. या स्पर्धेतील गादी विभागातील सामना सुरु असताना, स्पर्धेला गालबोट लागलं…

मुंबई गोवा महामार्गावर हळवल तिठा येथे अपघात

कणकवली: हळवल तिठा येथील महामार्गाच्या धोकादायक वळणावरील अपघातांचे सत्र सुरूच आहे.दरम्यान आज पहाटे ३.३० वाजता राजस्थानहून गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू ट्रकला हळवल तिठा येथे अपघात झाला. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार अचानक जंगली जनावर आडवे आल्याने चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला आणि ट्रक…

सातबारा उताऱ्यात झालेले ११ बदल माहीत आहेत का? जाणून घ्या

मुंबई: तब्बल 50 वर्षांनंतर सातबारा उताऱ्यात राज्य सरकारच्या महसूल विभागाने महत्त्वाचे 11 बदल केले आहेत. तसेच ज्या काही नवीन सुधारणा आहेत त्या सातबारा उताऱ्याला अधिक स्पष्ट, अचूक करण्याच्या दृष्टीने केल्या गेल्या आहेत. चला तर मग जाणून घेऊ त्याबद्दलची अधिक माहिती.…

महाकुंभ मेळ्यातून परतताना कोकणातील तिघांचा मृत्यू

बस तब्बल २०० फूट खोल दरीत कोसळली रत्नागिरी: नाशिक जवळ सिन्नर येथे झालेल्या भीषण अपघातात रत्नागिरी येथील तिघांचा मृत्यू झाला आहे, कोकणात रत्नागिरी येथून महाकुंभमेळ्याला गेलेल्या भाविकांच्या गाडीला हा भीषण अपघात झाला आहे.तर यात तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती…

केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्राला काय मिळाले?

ब्युरो न्यूज: अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशाचा अर्थसंकल्प घोषित केला यावेळी या अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी पुढील घोषणा करण्यात आल्या आहेत.- मुंबई मेट्रो : 1255.06 कोटी• पुणे मेट्रो : 699.13 कोटीएमयुटीपी : 511.48 कोटी• एमएमआरसाठी एकात्मिक आणि हरित प्रवासीसुविधा: 792.35 कोटी•…

error: Content is protected !!