देवगड : देवगड तालुक्यातील खुडी येथे मिलींद घाडी यांच्या गोठ्यावर आज सकाळी ०५.३० वाजता वीज पडून त्यांच्या दोन गुरांचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्यांचं नुकसान झाले आहे.
देवगड तालुक्यातील मिलिंद घाडी रा. खुडी यांच्या गोठ्यावर ३ एप्रिल २०२५ला गुरुवारी पहाटेच्या ५.३०च्या वेळी कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे वीज पडून त्यांच्या दोन बैलांचा मृत्यू झाला. गोठयाचे सुध्दा नुकसान झालेले आहे. या घटनेची नोंद देवगड तहसील मध्ये करण्यात आली आहे.
1
/
90
लॉरेन्स मान्येकर हिंदू विरोधी असतील तर वडिलांना सांगून त्यांची पक्षातून हकालपट्टी करून दाखवा
हिंदू धर्म पोखरायला निघालेल्या माणसाचा पुळका वैभव नाईकांना कशासाठी - आ. निलेश राणे #nileshrane
पिग्मी एजंटावरील जाचक जीआरची होळी करणार - सुशांत नाईक #sindhudurg #kankavali
कुडाळात अवकाळी पावसाची हजेरी... बालगोपाळांनी घेतला पावसात भिजण्याचा आनंद #kudal
आता विकासाचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी बळ देणार - आमदार प्रमोद जठार #pramodjathar
यांना आताच्या आता सभेतून बाहेर काढा आमदार निलेश राणे संतापले | Nilesh Rane #nileshrane
पालकमंत्री नितेश राणे यांना एक महिन्याची शिक्षा, व एक लाखाचा दंड! #niteshrane #sindhudurg
पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोल माफीच्या भूमिकेचे स्वागत! - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik
एम.एच. ०७ च्या कोणत्याही गाडीला टोल लागणार नाही #niteshrane #sindhudurg
तुमच्या आंदोलनात धमक नाही!" – वैभव नाईक यांचा निलेश राणेंना टोला #vaibhavnaik #nileshrane
सिंधुदुर्गवासीयांनी टोल विरोधात एकत्र येण्याची गरज - नगराध्यक्ष संदेश पारकर #sindhudurg #kankavali
कुडाळ पंचायत समितीची आमसभा २७ एप्रिल रोजी #kudal
1
/
90


Subscribe










