आ.नितेश राणे यांनी बेळणे येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची घेतली भेट

बेळने येथे चक्रीवादळाचा शेतकऱ्यांना फटका

कणकवली प्रतिनिधी: अवकाळी पावसामुळे आधीच शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे.सोन्यासारखे आलेले पीक पावसामुळे खराब झाले आहे.मात्र अजूनही पाऊस जाण्याचं नाव घेत नाही आहे.त्यातच दिनांक १ नोव्हेंबर रोजी कणकवली तालुक्यातील बेळणे खुर्द येथे दुपारी ३. ३० वाजण्याच्या सुमारास झालेल्या जोरदार चक्रीवादळ आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी पडझड झाली आहे. झालेल्या चक्रीवादळात घरांवर झाडे पडून नुकसान झाले व वीज वितरणच्या पोलांवर देखील झाडे पडुन विद्युत पुरवठा खंडीत झाला होता.

शासनाच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत करू:आ नितेश राणे

दरम्यान याची तात्काळ नियंत्रण घेवून कणकवलीचे आ. नितेश राणे यांनी बेळणे खुर्द गावातील नुकसानीची भेट घेऊन विचारपूस करत साधला. आ. नितेश राणे महसुल विभाग अधिका-य यांनी, वीज वितरणाच्या अधिक-आपल्या तात्काळ पंचनामे करा व वीज वीज सुरू करा असा सुचना घडला. तसेच सर्वतोपरी मदत आपल्यासाठी आ. नितेश राणे यांनी नुकसान केले.

error: Content is protected !!