२० ते २५ जन वाहून गेल्याची शक्यता
पुणे: पावसाळ्याला सुरुवात झाली की हजारो पर्यटकांची पावले वर्षा विहारासाठी मावळ तालुक्यातील अनेक प्रसिद्ध पर्यटनस्थळांकडे वळतात.

आज रविवारी सुट्टीच्या दिवशी प्रसिद्ध कुंडमळ्याला पर्यटकांनी गर्दी केली होती. येथीलच इंद्रायणी नदीवरील पुलावरून पर्यटक जात असताना पूल अचानक खचला, खाली कोसळला असून यात दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

काय आहे सविस्तर वृत्त?
मावळजवळील तळेगाव दाभाडेनजीक कुंडमळ्याजवळ एक पूल आहे. हा पूल बराच जुना असल्यामुळे जीर्ण झाला होता, तसंच मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे पूल खचलाही होता. यानंतर आज दुपारच्या सुमारास हा पूल कोसळला. इंद्रायणी नदीवर असलेला हा पूल कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 20 ते 25 पर्यटकही वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे.
1
/
48


राजकोट येथील शिवरायांच्या स्मारकामध्ये भ्रष्टाचार झाला आहे - वैभव नाईक | Vaibhav Naik #vaibhavnaik

आपले टीका करण्याचे दिवस गेले - आमदार निलेश राणे | Nilesh Rane #nileshrane

कुडाळ आगाराच्या नव्या लालपरी बसेसचे लोकार्पण आमदार निलेश राणे यांच्या हस्ते संपन्न

🛑 LIVE | मंत्री नितेश राणे यांची पत्रकार परिषद | Nitesh Rane

देवगडात झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वांची तारांबळ #devgad #flood

देवगडात अतिवृष्टी; रस्ते, शेतजमिनी पाण्याखाली #devgad #heavyrain #flood

विमान अपघातानंतर मन हेलावणारी दृश्य #shorts #ytshorts #viralvideo #aeroplane

अहमदाबाद येथील विमान अपघात होतानाच क्षण #aeroplane #aeroplanecrash

मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो, बाप नसतो | Narayan Rane #narayanrane #niteshrane

कुडाळ मध्ये पुरुष करतात वट सावित्री व्रत #vatpornima

साडेतीन लाखाचा मुद्देमाल जप्त; कुडाळ पोलिसांची दमदार कामगिरी #police #sindhudurgnews

महाजन आणि राणे वादावर माजी आमदार वैभव नाईक यांची प्रतिक्रिया |Vaibhav Naik #vaibhavnaik #narayanrane
1
/
48
