सिंधुदर्पण इम्पॅक्ट; अवघ्या काही तासात वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणची टीम दाखल

२५ दिवसांपासून वीजपुरवठा होता बंद बांदा : रोणापाल गावातील वीजपुरवठा गेले २५ दिवस बंद असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. सिंधुदर्पण न्युज चॅनेलच्या माध्यमातून याबाबतचे वृत्त प्रसारित करताच महावितरण ताबडतोब ऍक्शन मोडवर आले असून महावितरणची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे.…








