३६ वर्षीय विवाहिता बेपत्ता

कणकवली कलमठ येथील घटना कणकवली : तालुक्यातील कलमठ – बिडयेवाडी येथील सौ. अंकिता प्रशांत रसाळ (वय ३६) या १९ एप्रिल रोजी सायंकाळपासून बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. त्या सायंकाळी ४.३० वाजण्याच्या सुमारास राहत्या घरातून कोणालाही काहीही न सांगता निघून…








