Category News

लग्नाचे आमिष दाखवून पीडित महिलेवर बलात्कार

आरोपीला पोलिसांनी केली अटक कणकवली शहरातील घटनेने खळबळ कणकवली : प्रेम संबंधानंतर वारंवार लग्नाचे आमिष दाखवून वारंवार बलात्कार केला आणि नंतर लग्नास नकार दिला. या प्रकरणत सौरभ बाबुराव बर्डे ( वय ३० रा. शिवाजीनगर गल्ली नंबर ३ ) याला कणकवली…

ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून वेताळबांबर्डे नंबर १ प्रशालेमध्ये संगणक प्रशिक्षण

कुडाळ : ग्लोबल फाऊंडेशनच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालय या ठिकाणी मोफत संगणक प्रशिक्षण दिली जातात. उत्तम शिक्षण आणि उत्तम आरोग्य हे ध्येय ग्लोबलच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये काही अंशी साकार करण्याचें काम होत आहे. याचाच एक भाग म्हणून कुडाळ…

करंजा – उरण येथील जेट्टीचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करावे

मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे मुंबई : रायगड जिल्ह्यातील करंजा – उरण येथील मच्छिमार बंदराचे काम वेळेत पूर्ण करत असतानाच दर्जेदारही असावे असे आदेश मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले. मंत्रालयात आज उरण…

आमदार निलेश राणे यांच्या इशाऱ्या नंतर प्रशासनाने ती टपरी केली उध्वस्त

खानांची दहशत या जिल्ह्यात चालू देणार नाही; आमदार निलेश राणे कुडाळ : मुंबई गोवा हायवे वरील कुडाळ तालुक्यातील झाराप तिठ्यावरील “त्या” टपरी चालकाबाबत आमदार निलेश राणे यांनी इशारा देताच प्रशासनाने ती चहाची टपरी जमीनदोस्त केली आहे. त्यामुळे निलेश राणे यांनी…

मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी

मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राजकोट, मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचा नव्याने पुतळा उभारण्यात येत आहे. या पुतळा उभारणीच्या कामामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी अशा सूचना मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. मालवण…

मत्स्य उत्पादन वाढीच्या दृष्टीने तलावांच्या‘डीजिटललायझेशन’ची प्रक्रिया तातडीने सुरू करावी

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : राज्यातील गोड्या पाण्याची मासळीचे उत्पादन वाढवणे आणि मच्छिमारांचा आर्थिकस्तर उंचावणे महत्वाचे आहे. त्यासाठी राज्यातील मासेमारी तलावांचे ‘डीजिटलायझेशन’ महत्वाचे आहे. ही प्रक्रिया तातडीने सुरू करावी असे आदेश मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी आज दिले. मंत्रालयात…

अंगणवाडी कर्मचाऱ्यांची एकजूट कौतुकास्पद – मा.आम. वैभव नाईक

कुडाळ येथे अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचे वैभव नाईक यांच्या हस्ते झाले उदघाटन प्रशासनाने कामावरून कमी केलेले ८५ अंगणवाडी कर्मचारी वैभव नाईक यांच्यामुळे पुन्हा सेवेत- कमलताई परुळेकर

मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्पाची कामे गतीने पूर्ण करावी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे मिरकरवाडा मत्स्यबंदर प्रकल्प आढावा बैठक मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यात मिरकवाडा मत्स्यबंदर प्रकल्प रोजगारनिर्मिती वाढविण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यावर मासेमारीसाठी पायाभूत सोयी सुविधांचा विकास होवून मत्स्यउत्पादन वाढणार आहे. मिरकरवाडा रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासात ‘मैलाचा…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबाला मदतीचा हात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या संवेदनशील स्वभावासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. आज पुन्हा एकदा त्याचा प्रत्यय आला आहे. शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबावर असलेला कर्जाचा डोंगर उतरवल्यामुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज देहुमधील कीर्तनकार शिरीष…

आ. निलेश राणे बनले त्याच्यासाठी देवदूत

चिन्मय घोगळे / सिंधुदर्पण मुंबई : अभिषेक नलावडे या कबड्डीपटूचा हात काही दिवसांपूर्वी कब्बडी खेळताना खंद्यातून निखळला होता. आपल्याला पुन्हा कबड्डी खेळता येईल की नाही ? असा प्रश्न त्याला पडला होता. अखेर आ. निलेश राणे त्याच्यासाठी देवदूत बनून आले. आणि…

error: Content is protected !!