उबाठा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी आम्ही फेकलेल्या तुकड्यावर बोलण्यापेक्षा स्वतःच्या कार्यकर्तृत्वाचे दाखले द्यावेत..

आमचे आमदार निलेशजी राणे जे काही बोलतात आणि कृती करतात ती पूर्ण विचारांती असते.. वैभव नाईक हेच हिंदू विरोधी लोकांचे कैवारी आहेत हे पुन्हा एकदा सिध्द झाले जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांचे वैभव नाईकांना प्रत्युत्तर कुडाळ : वैभव नाईक…








