Category राजकीय

विधानसभा निवडणुकानंतर आता नगरपरिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग

कुडाळ: विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता मंत्रीमंडळाचे वाटप देखील झाले आहे. त्यानंतर नगरपरिषद व नगरपंचायत तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. वरिष्ठ पातळीवर याबाबत कामकाज सुरु झाल्याचे संकेत प्राप्त होत आहेत. याबाबत कोणतीही चर्चा किंवा तसे…

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका एप्रिल २०२५ पर्यंत

नागपूर:ओबीसी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निर्णय दिला तर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रलंबित असलेल्या निवडणुका एप्रिल २०२५ पर्यंत होतील, असे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ओबीसी आरक्षणबाबात सर्वोच्च न्यायालयात जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी होणार आहे, असेही…

वक्फ बोर्डाने सांगितलेला दावा हाणून पाडू

सर्व हिंदूंनी एकजुटता दाखवावी; मंत्री नितेश राणे यांचे प्रतिपादन वारकरी संप्रदायाची हिंदुत्व टिकून ठेवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका मुंबई: केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार आहे. तर राज्यातही आता महायुतीचे शासन आले आहे. त्यामुळे राज्यातील हिंदूंनी आता बिलकुल न घाबरता धर्म रक्षणासाठी…

अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केला त्यांची मला कीव येते

आ.दीपक केसरकर यांचा टोला नेमका कोणाला? कुठल्याही मंत्र्याने केली नसतील एवढी कामं मी माझ्या मंत्रिपदाच्या काळात केली मंत्रिपदापेक्षाही वरच्या पदावर मी जाईन आ.केसरकर यांचा विश्वास कुडाळ: राज्याच्या मंत्रिमंडळ विस्तारा नंतर महायुती मधे अनेक नेते नाराज असल्याचं पाहायला मिळालं.यातच माजी मंत्री…

७३ हजार मतदारांनी माझ्यावर विश्वास दाखवला त्यासाठी मतदारसंघात काम करत राहणार – वैभव नाईक

कुडाळ येथील शिवसेना पक्षाच्या बैठकीस पदाधिकारी, शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कार्यकर्त्यांकडून मिळालेल्या प्रेमाची आठवण करून देताना वैभव नाईक झाले भावुक

वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांचे पत्रानेच प्रत्युत्तर

वैद्य सुविनय दामले यांच्या पत्राला माजी आमदार वैभव नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा आपल्यासाठी मात्र एक राजकीय पक्ष असेल पण माझ्यासाठी ते माझे कुटुंब असल्याचे माजी आमदार वैभव नाईक यांनी या म्हटले आहे. वैभव…

एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करणे ही काळाची गरज – यशवर्धन जयराज राणे

कुडाळ : महायुतीच्या आगामी रणनीतीच्या दृष्टीने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपदी कायम ठेवणे अत्यंत आवश्यक आहे असे ऍड. यशवर्धन राणे यांनी म्हटले आहे. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल जनतेमध्ये निर्माण झालेली भावनिक जवळीक, प्रेम, आणि विश्वास ही केवळ त्यांच्या नेतृत्वाचीच नव्हे तर महायुतीच्या…

आदित्य ठाकरेंवर मोठी जबाबदारी

तर सुनील प्रभू यांच्या सहीनेच शिवसेना ठाकरे गटाचे निर्णय होतील भास्कर जाधव यांची गटनेते पदी निवड उबाठा बैठकीत महत्वाचे निर्णय मुंबई प्रतिनिधी: विधानसभा निवडणुकीत उबाठाला फक्त २० जागांवर समाधान मानावे लागले असून आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. मंत्रिमंडळ आणि…

ईव्हीएम मशीन्सवर पराभवाचे खापर फोडणाऱ्या विरोधकांच्या बुद्धीची कीव येते..!

आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघातील ईव्हीएम मातोश्रीवर तपासणी करून आल्या होत्या का? शिवसेनेच्या प्रसाद गावडेंचा उबाठा नेत्यांना खोचक सवाल सिंधुदुर्ग : विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागला. मात्र उबाठा नेते वं कार्यकर्ते पराभव खिलाडू वृत्तीने…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुतीच्या तिन्ही उमेदवारांचा दणदणीत विजय निश्चित – संजय वसंत आग्रे

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने महायुतीच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड पाठिंबा दर्शवला असून, या निवडणुकीत महायुतीच्या ऐतिहासिक विजयाची नांदी ठरेल,” असा आत्मविश्वास शिवसेनेचे उपनेते (महाराष्ट्र राज्य) संजय वसंत आग्रे यांनी व्यक्त केला आहे. मतदारांच्या प्रचंड प्रतिसादामुळे जिल्ह्यात महायुतीचा झेंडा उंचावेल, असे…

error: Content is protected !!