वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठयामुळे नानेली ग्रामस्थ त्रस्त

शिवसेनेचा उबाठा पदाधिकार्यांनी विचारला महावितरणच्या अधिकाऱ्यांना जाब नानेली गावात गेल्या दोन महिन्यांपासून वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामस्थांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नानेली शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी कुडाळ येथील महावितरण कार्यालयात उपसहाय्यक…








