Category बातम्या

राऊत पिता-पुत्राला कडक शिक्षा व्हावी

शिवसेना महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते यांची मागणी कुडाळ : प्रतिनिधी माजी खासदार विनायक राऊत यांनी आपली सून गिरिजा राऊत यांच्यावर केलेला जादूटोणा आणि अघोरी कृत्य याचा पर्दाफाश झालेला आहे. स्वतःच्या घरातील एका महिलेशी अशी कृत्ये करणे हे माजी लोकप्रतिनिधीला शोभणारे…

हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी तीन गुंठे जमीन पाण्याच्या टाकीसाठी नगरपंचायतला हस्तांतरित करण्यास तयार

जमीन मालकांचा खुलासा कुडाळ : हिंदू कॉलनीतील ‘त्या’ जमिनीपैकी ३७ गुंठे पैकी २३ गुंठे जमीन आम्ही विक्री करत आहोत. त्यापैकी तीन गुंठे जमीन ज्या जमिनीत नगरपंचायतीची पाण्याची टाकी आहे ती जमीन आम्ही नगरपंचायतीला विना मोबदला हस्तांतर करायला तयार आहोत. म्हणूनच…

विनायक राऊत यांच्यासह त्यांच्या सुपुत्रावर गुन्हा दाखल

वैवाहिक फसवणूक करत केला शारीरिक व मानसिक छळ भोंदू बाबाकडे नेत केले अघोरी प्रकार कुडाळ व सावंतवाडी येथील भोंदू बाबांवर गुन्हा दाखल वैवाहिक फसवणूक करत शारीरिक व मानसिक छळ केल्याची तक्रार माजी खासदार विनायक राऊत यांच्या मुलाच्या पत्नीने पोलिसात केली…

पात्र व्यक्तीचे नाव मतदार यादीतून कमी होऊ नये यासाठी शिवसेनेच्या बीएलए यांनी सक्षमपणे काम करावे- वैभव नाईक

मालवण शहर, पेंडूर, चौके, वायरी मतदारसंघातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची विभागवार बैठक संपन्न

मालवण शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नवीन महिला पदाधिकाऱ्यांची नियुक्ती

शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांनी दिल्या शुभेच्छा

‘ यावर्षीही माणगाव दत्त मंदिरात ‘आषाढ कीर्तन महोत्सव’

कुडाळ : प.पू.श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त कीर्तनगंगा परिवार व दत्तमंदिर न्यास माणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने यावर्षीही बुधवार दि. १५ जुलै २०२६ ते २९ जुलै २०२६ या कालावधीत माणगांव येथे आषाढ कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दि.…

४० वर्षीय तरुणाचा अपघातात मृत्यू

देवगड येथील घटना मोकाट जनावर अचानक आडवे आल्याने घडला अपघात देवगड : नांदगाव मार्गावर जामसंडे येथील एका खाजगी हॉस्पिटल नजीक देवगडहून जामसंडेच्या दिशेने आपल्या दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर गाय आडवी आल्याने दुचाकीची गाईला जोरदार धडक बसली. या अपघातात दुचाकीस्वार…

नानेली कालिकामंदिर पुलाखालील कचरा हटवला; ग्रामस्थांना मोठा दिलासा

नानेली गावातील नागरिकांसाठी हा मार्ग ये-जा करण्याचा एकमेव दुवा असल्याने ही समस्या गंभीर बनली होती. मुसळधार पाऊस पडला की पाण्याचा प्रवाह अडल्याने पुलावरून पाणी वाहू लागायचे आणि ग्रामस्थांचा संपर्क तुटण्याची परिस्थिती निर्माण होत होती. नानेली ग्रामपंचायत सदस्य श्री. विनय कदम…

error: Content is protected !!