भविष्यात दाखल्यांसाठी विशेष शिबिरांची गरज भासणार नाही असे काम करा

पालकमंत्री नितेश राणे यांचे आवाहन छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिरातून २१ हजारांहून अधिक नागरिकांना दिलासा प्रशासन गतिमान करण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासनसिंधुदुर्गनगरी : अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना तब्बल २० हजार पेक्षा जास्त दाखले द्यावे लागणे याचे प्रशासनाने आत्मचिंतन करावे. प्रशासन लोकांना सेवा देण्यास…







