ट्रक धडकेत युवती ट्रकखाली सापडून गंभीर जखमी मुंबई-गोवा महामार्गावर संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको बांदा : मुंबई-गोवा महामार्गावरील इन्सुली खामदेव नाका येथे आज रात्री एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने दिक्षा ज्ञानेश्वर नारुजी (वय २६, रा. बांदा पानवळ) ही युवती गंभीर जखमी…
मालवण : नागपंचमीच्या रात्री, २९ जुलै रोजी मालवण शहरातील धुरीवाडा रेवतळे परिसरात ७.५ फुटी अजगरामुळे खळबळ उडाली. रात्री सुमारे १०.३० च्या सुमारास सचिन आरोलकर यांच्या परिसरा लगत हा मोठा अजगर आढळून आला. अचानक समोर आलेल्या या अजगराला पाहून आरोलकर यांनी…
एकावर ब्लेडने वार; तिघांवर गुन्हा कणकवली : मूळ उत्तर प्रदेशमधील तर जानवली (ता. कणकवली) येथे राहणाऱ्या चौघा तरूणांमध्ये हाणमारी झाली. यात एका तरूणावर ब्लेडने वार करून त्याला जखमी करण्यात आले. या प्रकरणी तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर दोघांना…
दुचाकीस्वार जागीच ठार बांदा : मुंबई-गोवा महामार्गावर धारगळ-पेडणे गोवा येथे आज दुपारी झालेल्या एका भीषण अपघातात कोल्हापूर-पणजी एसटी बसखाली चिरडून एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. सुदीप पैकर (वय २१) असे मृताचे नाव आहे. या अपघातामुळे मुंबई-गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी…
राणे कुटुंबाला आपला शत्रू मानण्याआधी त्यांचे मुस्लिम समाजासाठी असलेले योगदान पहा राणे प्रतिष्ठानचे मेडिकल अध्यक्ष सलमान गांगू यांचे कोकणातील मुस्लिम समाजाला आवाहन मुंबई : राणे कुटुंबीय हे मुस्लिम समाजाचे शत्रू नसून वेळप्रसंगी ते अनेकदा मुस्लिम समाजाच्या मदतीला धाऊन गेले आहेत.…
मालवणमधील दुर्दैवी घटना कामगार कुडाळ पावशीतील रहिवाशी मालवण : मालवण नगरपालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेसाठी लोखंडी पाईप उतरवताना झालेल्या भीषण अपघातात क्रेन कामगार राजन वासुदेव पावसकर (रा. पावशी, ता. कुडाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते…
विकास कामांबाबत केली चर्चा कणकवली : पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या मोठ्या प्रमाणावर विकास काम सुरू आहेत. जिल्ह्याला साजेशी आणि पर्यटनाच्या दृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. याचमुळे जिल्ह्यातील अनेक नागरिक पालकमंत्री नाम.…
ग्रामस्थ संजय अंबारे १५ ऑगस्ट रोजी करणार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण कुडाळ : भडगाव सरपंच व ग्रामसेविका यांच्याकडून दलीत वस्तीवर अन्याय होत असून दिनांक १५ ऑगस्ट रोजी या अन्यायाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार असल्याचे ग्रामस्थ संजय अंबारे यांनी म्हटले…
कणकवली येथील घटना कणकवली : कणकवली शहरातील कांबळेगल्ली येथील भालचंद्र नगर येथे एका फ्लॅटमध्ये राहणाऱ्या रत्नप्रभा शंकर पंडित (८५, मूळ रा. हळवल) या आग लागल्याने भाजल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. ही…
मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून गेला होता आचरा: आचरा पिरावाडी येथील ४२ वर्षीय भालचंद्र मेघश्याम कुबल, जे काही दिवसांपासून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहिरीत आढळून आला आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. भालचंद्र कुबल…