Chinmay Ghogale

Chinmay Ghogale

ग्रामसंवाद उपक्रमाअंतर्गत सौरभ कुमार अग्रवाल, शिवापूर येथे गाव भेट

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाचे वतीने ग्रामीण, दुर्गम भागातील नागरीकांना पोलीस दलाचा नागरीकांशी थेट संवाद व्हावा. त्याचप्रमाणे, गुन्हे प्रतिबंधक उपाययोजना, सायबर गुन्हे, अंमली पदार्थ, डायल 112 हेल्पलाईन विषयक जनजागृती, विशेषतः ज्येष्ठ नागरीक, महिला व बालके यांची सुरक्षा, नागरीकांच्या तक्रारींचे…

सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडून “ग्रामसंवाद” उपक्रमाचे आयोजन

सिंधुदुर्ग : जिल्हा पोलीस दलाकडून जिल्हयातील सर्व गावामधील नागरीकांशी थेट संवाद साधण्याचे अनुषंगाने दिनांक ०९/०१/२०२५ ते २३/०१/२०२५ रोजीपर्यंत “ग्रामसंवाद” उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमामध्ये पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी हे देखील उपस्थित राहणार आहेत.ग्रामसंवाद…

आमदार निलेश राणे यांनी मालवण शहराचा केला स्पॉट पंचनामा

मालवण शहराची रात्री केली पाहाणी मालवण : आमदार निलेश राणे यांनी काल रात्री मालवण शहराचा स्पॉट पंचनामा करत मालवण शहराची पाहणी केली. यावेळी त्यांनी बंदर जेटीवरील बंद लाईट याबाबत तक्रारीची पाहाणी केली. तसेच तेथील बंद सुलभ शौचालय, दुर्गंधी याबाबत नागरिकांच्या…

शासकीय अभिविक्षा मंडळाची बैठक संपन्न

जिल्हा कारागृहाच्या समस्या सोडविण्याला प्राधान्य या भेटीनंतर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत गाकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत शासकीय अभिविक्षा मंडळांची बैठक पार पडली. या बैठकीत कारागृह अधीक्षक बी.एम. लटपटे आणि सावंतवाडी कारागृह अधीक्षक श्री…

शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो – जिल्हाधिकारी अनिल पाटील

“शालेय जीवनाचा काळ व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीत महत्त्वाचा असतो. विद्यार्थ्यांचा अभ्यास करून घ्या ,योग्य ज्ञान द्या ;पण त्याचबरोबर जीवन शिक्षणही द्या. अध्ययन- अध्यापनाची भाषा बदलली तरी जीवनमूल्ये ,संस्कृती बदलू देऊ नका “.असे उद्गार सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी काढले .ते बॅरिस्टर…

कोकण इतिहास परिषदेचे १ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे अधिवेशन

वैभववाडी : कोकण इतिहास परिषदेचे १४ वे वार्षिक राष्ट्रीय अधिवेशन शनिवार, १ फेब्रुवारी,२०२५ रोजी सकाळी ८.३० ते संध्याकाळी ५.३० यावेळेत मुंबईतील माटुंगा येथील रुपारेल महाविद्यालयात आयोजित केले आहे. ज्येष्ठ इतिहासकार आणि मानववंश शास्त्रज्ञ डॉ. कुरूष दलाल हे अधिवेशनाचे अध्यक्षपद भूषविणार…

महाराष्ट्रात टक्कल व्हायरसचा धुमाकूळ

आधी डोक्याला खाज आणि मग तीन दिवसांत केसगळती होऊन पडतेय टक्कल जगात सध्या एचएमपीव्ही आजारामुळे टेंन्शन वाढलं असताना बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव परिसरातील गावांत मात्र, एक वेगळाच भयंकर आजार पसरला आहे. या आजारामुळे नागरिकांची झोप उडाली आहे. तुम्ही हा आजार ऐकून…

प्रेमप्रकरणातून पळून गेलेल्या बहिणीला भावाने २०० फूट खोल दरीत ढकलून संपवलं

छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून घरातून पळून गेलेल्या १७ वर्षीय बहिणीचा चुलत भावानेच दरीत ढकलून खून केला आहे. मुलीला गोड बोलून आरोपीने तिला डोंगरावर नेले व तेथून २०० फूट खोल दरीत ढकलून तिची हत्या केली. नम्रता…

बीड सरपंच देशमुख हत्या प्रकरणी दोषींवर कारवाई झालीच पाहिजे

सिंधुदुर्ग सरपंच संघटनेचे धरणे आंदोलन.. बीड येथील संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कारवाई व्हावी या मागणीसाठी सिंधुदुर्ग सरपंच सेवा संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडले. घडलेली घटना निंदनीय असून त्याचा आम्ही निषेध करतो. आरोपींवर कारवाई होता कामा नये…

पोलीस मुख्यालयातच पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन संपवले जीवन

बीड शहरातील पोलीस मुख्यालयात कर्तव्यावर असणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हेडक्वार्टरच्या भिंतीलगत असलेल्या आवळ्याच्या झाडाला गळफास घेऊन पोलीस कर्मचाऱ्याने आयुष्याची अखेर केली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणानंतर उडालेल्या धुरळ्याने बीडची प्रतिमा मलीन…

error: Content is protected !!