इच्छीत हेतू साध्य न झाल्याने ‘दि ओरिजिन’ ची बदनामी

“कायदेशीर व्यवहार आणि शासनाच्या परवानग्या असताना कंपनीचा अपप्रचार का ?” जिल्हा न्यायालयाचा निर्णय सुद्धा अमान्य करून न्यायालयाचा केला जातो अवमान जनतेची दिशाभूल थांबवा, वस्तुस्थिती जाणून घ्या; कंपनीचे आवाहन दोडामार्ग/ सावंतवाडी : कोकणात जमीन खरेदी-विक्री व्यवहारात एखाद्या व्यक्तीने किंवा कंपनीने थेट…








